गंगाजळी शेतशिवारात रवी वानखडे यांच्या शेतात रामगावातील कापूस वेचण्यासाठी आलेल्या शेतमजूर महिलांवर मधमाश्यांची हमला केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. त्यात अनेक महिलांना मधमाश्यांची दंश केला. त्यामुळे शेतात एकाच गोंधळ उडून शेतमजूर महिलांची धावाधाव सुरु झाली. जखमी झालेल्या महिलांना ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्यात ३ महिला गंभीर असल्याकारणाने त्यांना अमरावती येथे रेफर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
Add Comment