कावली वसाड परिसरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी ; एकात्मतेचा दिला संदेश

-
Share This!
वाचन करणे ही काळाची गरज आहे तेव्हाच आपल्याला खरा अर्थाने बाबासाहेबांना आदरांजली ठरेल म्हणून प्रत्येकाने वाचन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी आव्हान केले. या कार्यक्रमांमध्ये प्रास्ताविक गजानन गवई यांनी केले तसेच संचालन गौरव मनवर यांनी तर आभार प्रदर्शन नितीन टाले यांनी केली.
You may also like

मुख्य संपादक : सुरज वानखडे
Featured
धामणगाव रेल्वे
तळेगाव दशासर ग्रा. प. भ्रष्टाचार विरोधात गावकरी बसले आमरण उपोषणावर
1 week ago 1 week ago
धामणगाव रेल्वे • सामाजिक
“शेतीला टेक्नॉलॉजी हवीच, पण कायदेशीर मार्गाने” – सच्चिदानंद काळे
1 week ago 1 week ago
Add Comment