स्वागत कमानीवरुन वाद..! पांढरी खानमपूरमध्ये संचारबदी, २०० कुटुंबांनी गाव सोडले…
-
Share This!
ग्रामपंचायतच्या ठरावासह शासनाच्या सर्व परवानग्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव असलेल्या प्रवेशद्वारावरील स्वागत कमानीला आहेत. मात्र असे असतानाही गावातीलच काही लोकांनी विरोध करत आमच्यावर बहिष्कार टाकला आहे, असा आरोप आंबेडकरी समाज बांधवांचा आहे.
You may also like
मुख्य संपादक : सुरज वानखडे
Featured
Welcome Post Advertisemnt













Add Comment